भारत आणि पाकिस्तान युद्ध (War) परिस्थितीत सामान्य नागरिकांची जबाबदारी

भारतीय उपखंडातील दोन प्रमुख राष्ट्रं — भारत आणि पाकिस्तान — यांच्यातील संबंध अनेकदा तणावपूर्ण राहिले आहेत. कधी सीमावर्ती भागातील चकमकी, कधी दहशतवाद्यांचे हल्ले, तर कधी राजकीय टोकाचे विधानं, अशा विविध कारणांमुळे युद्ध सदृश(war) परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी सामान्य नागरिकांनी घाबरून न जाता समजूतदारपणे, शांतपणे आणि जबाबदारीने वागणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सध्याची परिस्थितीही काहीशी अशीच … Read more