Onion Export : कांदा निर्यात सुरू करा शेतकरी आक्रमक 2023

Onion Export

Onion Export Onion Export : केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महसंचालनालयाच्या 7 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी केल्याने दरात घसरण होऊन शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच कांदा व्यापारी व निर्यातदारसुद्धा याना सुद्धा मोठ्या प्रमाणात याचा फटका बसत आहे. मागील काही दिवस बाजारा मध्ये … Read more

soybean उत्पादन आणि खर्च याचा ताळमेळ बसतोय का ?

soybean उत्पादन आणि खर्च याचा ताळमेळ बसतोय का ?

soybean भारतासह महाराष्ट्रातील प्रमुख पीका पैकी एक पीक म्हणजे सोयाबीन हे पीक आहे. मागील 10 वर्षांपासून शेतकऱ्याच हे महत्वाच पीक आहे. असं मानलं जात कि ऊसानंतर जे पीक अग्रगण्य मानलं जात व ज्याच्या मुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती मध्ये सुधारणा झाली. ते सोयाबीन आहे.परंतु खरच सोयाबीन पीका मुळे शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतात. का त्या पिकातून शेतकऱ्याचा … Read more

महाराष्ट्रातील या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर

Drought दुष्काळ यावर्षी महाराष्ट्रातील बहुतांश तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातील काही तालुके तर अत्यंत गंभीर परिस्थिती असणारे आहेत. या तालुक्यातील नागरिकांना बऱ्याच दिवसापासून शासनाकडून अपेक्षा होती. की लवकरच या तालुक्यात दुष्काळ जाहीर केला जाईल. आणि आज महाराष्ट्र शासनाने 15 जिल्ह्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे. प्रस्तावना दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 नुसार राज्यातील दुष्काळी … Read more

यंदा (2023) कांदा हसवणार की रडवणार….?Will onion make you laugh or cry this year….?

यंदा-कांदा-हसवणार-की-रडवणार

onion हि बातमी तुमच्या साठी खास आहे onion तुमच्या कडे कांदा असेल किंवा नसेल तरीही हि बातमी तुमच्या साठी महत्वाची आहे .यंदा कांदा हसवणार की रडवणार….? या ब्लॉग ला हे हेडिंग देण्यामागे खास कारण आहे. कारण जर या वर्षी कांद्याला चांगला भाव आला तर शेतकरी सुखावणार कारण गेल्या वर्षी कांदयाने शेतकऱ्यांना रडवल होत. कारण खूप … Read more

महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट, यात आपल्या तालुक्याचे नाव आहे का ? हे तपासा 2023 Drought in Maharashtra 2023

महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट

दुष्काळ म्हणजे काय ? दुष्काळ म्हणजे काय ? हे आपणाला माहित आहेच परंतु त्याची भीषणता सर्वानी अनुभवलेली नसते किंवा नाही. पण 1973 मध्ये दुष्काळाच्या झळा बऱ्याच भागात बऱ्याच नागरिकांनी याचा अनुभव घेतला आहे. पाण्याची आणि अन्नाची टंचाई खूप मोठ्या प्रमाणात जाणवते. माणसांना व प्राण्यांना पाण्याची व अन्नस्रोतांची कमतरता किंवा तीव्रता उणीव जाणवते. यासाठी मानव मोठ्या प्रमाणात जबाबदार असू शकतो. … Read more

यंदा 1972 नंतरची सर्वात मोठी Water shortage पाणी टंचाई Trustworthy

Water shortage

यंदा 1972 नंतरची सर्वात मोठी पाणीटंचाई Water shortage Water shortage गेल्या पन्नास वर्षात सुमारे तीन वेळा कमी पावसामुळे पाणी तुटीचा सामना करा. राज्याला करावा लागला मात्र मागील तीन म्हणजेच 1972, 2012 आणि यंदाचे 2023 या पाणी तुटीच्या वर्षापैकी 2023 ची पाणी स्थिती सर्वात गंभीर आहे. यंदा परतीच्या पावसाने दगा दिला, तर मात्र ही Water shortage … Read more