10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या किंवा बोर्डात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना वसंतराव नाईक गुणवत्ता award

award

तपशील व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या किंवा प्रथम आलेल्या VJNT विद्यार्थ्यांना वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार award. फायदे award हेही वाचा –Lek Ladki Yojana-2023 शिंदे-फडणवीस सरकार कडून “लेक लाडकी” योजनेची घोषणा,18 व्या वर्षा पर्यंत मिळणार 1 लाख रुपये पात्रता हेही वाचा -Land शेतजमीन मोजायची … Read more

soybean उत्पादन आणि खर्च याचा ताळमेळ बसतोय का ?

soybean उत्पादन आणि खर्च याचा ताळमेळ बसतोय का ?

soybean भारतासह महाराष्ट्रातील प्रमुख पीका पैकी एक पीक म्हणजे सोयाबीन हे पीक आहे. मागील 10 वर्षांपासून शेतकऱ्याच हे महत्वाच पीक आहे. असं मानलं जात कि ऊसानंतर जे पीक अग्रगण्य मानलं जात व ज्याच्या मुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती मध्ये सुधारणा झाली. ते सोयाबीन आहे.परंतु खरच सोयाबीन पीका मुळे शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतात. का त्या पिकातून शेतकऱ्याचा … Read more

Maratha Reservation मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात का टिकले नाही? जाणून घ्या..

महाराष्ट्रातील मराठा समाज हा शेती आणि शेतीशी संबंधित क्षेत्रात काम करतो. राज्यातील एकूण लोकसंख्येमध्ये या समाजाचे प्रमाण 33% आहे.   Maratha Reservation  महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच भेटला आहे. मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे मनोज जरांगे सध्या प्राणांतिक घोषणाला बसलेले आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. याच कारणामुळे महाराष्ट्रभर जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे लोक … Read more

महाराष्ट्रातील या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर

Drought दुष्काळ यावर्षी महाराष्ट्रातील बहुतांश तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातील काही तालुके तर अत्यंत गंभीर परिस्थिती असणारे आहेत. या तालुक्यातील नागरिकांना बऱ्याच दिवसापासून शासनाकडून अपेक्षा होती. की लवकरच या तालुक्यात दुष्काळ जाहीर केला जाईल. आणि आज महाराष्ट्र शासनाने 15 जिल्ह्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे. प्रस्तावना दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 नुसार राज्यातील दुष्काळी … Read more

महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट, यात आपल्या तालुक्याचे नाव आहे का ? हे तपासा 2023 Drought in Maharashtra 2023

महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट

दुष्काळ म्हणजे काय ? दुष्काळ म्हणजे काय ? हे आपणाला माहित आहेच परंतु त्याची भीषणता सर्वानी अनुभवलेली नसते किंवा नाही. पण 1973 मध्ये दुष्काळाच्या झळा बऱ्याच भागात बऱ्याच नागरिकांनी याचा अनुभव घेतला आहे. पाण्याची आणि अन्नाची टंचाई खूप मोठ्या प्रमाणात जाणवते. माणसांना व प्राण्यांना पाण्याची व अन्नस्रोतांची कमतरता किंवा तीव्रता उणीव जाणवते. यासाठी मानव मोठ्या प्रमाणात जबाबदार असू शकतो. … Read more