राष्ट्रीय कौशल्य विकास योजना
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रा राष्ट्रीय कौशल्य विकास योजना ची सुरुवात 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विश्व् युवा कौशल्य दिवस च्या दिवशी 2015 मध्ये याची सुरुवात झाली. होती.त्याच धर्तीवर महारष्ट्र राज्याने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी योजना आखली आहे.
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राची महाराष्ट्रात सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कै. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी राज्यातील 500 ग्रामपंचायती मध्ये ती सुरु करण्यात येणार आहे. असे कौशल्य, रोजगार उदोजकता आणि नाविन्यता मंत्री लोढा यांनी सांगितले.महाराष्ट्रातील 28 हजार ग्रामपंचायतीमध्ये आजवर एकही कौशल्य विकास केंद्र नव्हते. पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेनुसार हि कौशल्य विकास केंद्रे नव्हते.पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेनुसार हि कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रोजगारासाठी तरुणाचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये, या दृष्टीने कौशल्य ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी करण्यासाठी व स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगार 500 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली असून, याबाबत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना
महाराष्ट्रातील 28 हजार ग्रामपंचायतीमध्ये आजवर एकही कौशल्य विकास केंद्र नव्हते. कौशल्य विकास हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतिशय जिव्हळ्याचा विषय आहे त्या, अनुषंगाने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आम्ही500 ग्रामपंचायतीमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प पूर्ण झाला असून,19 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचे उदघाटन होणार आहे याचा अभिमान वाटतो असे लोढा यांनी सांगितले.
कोणत्या विभागाकडे असेल जिमेदारी
रोजगारासाठी तरुणाचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये त्या दृष्टीने हा कौशल्य केंद्राची हि संकल्पना महत्वाची असून भविष्यात राज्यातील या केंद्राची संख्याही वाढवण्यात येईल. हा कार्यक्रम राज्यस्तरावर होणार असल्याने कौशल्य विकास उदयोग यांच्याबरोबर महसूल, ग्रामविकास यांच्यासह आपल्या यांच्याबरोबर महसूल ग्रामविकास यांच्यासह महिला व बालविकास विभागाचा या मध्ये सहभाग असणार आहे.पुढे जाऊन या केंद्राच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्यात ज्या-ज्या गावात हे केंद्रे सुरु होणार आहेत.
कार्यक्रमास कोण असेल उपस्थित
जिल्हानिहाय 511 प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्राची निवड करण्यात आली आहे. प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंदे उदघाटन कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिक,लोकप्रतिनिधी आणि विद्यार्थीनी,ग्रामपंचायत सदस्यापासून ते जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार यांच्यासह आशा व अंगणवाडी सेविका आदी या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी उपस्तित राहतील विश्वकर्मा योजनेशी संबधित लाभार्थी आणि अशा बलुतेदार घटकांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन
नंदुरबार जिल्यात प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्रे कार्यक्रमांतर्गत प्रमोद महाजन ग्रामीण विकास योजनेत 11 केंद्राची निवड करण्यात आली असून, या केंद्राचे गुरुवारी ( ता 19 ) दुपारी चारला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उदघाटन झाले.
उदघाटन प्रसंगी 11 केंद्राची निवड
नंदुरबार जिल्यात प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्रे कार्यक्रमांतर्गत प्रमोद महाजन ग्रामीण विकास योजनेत 11 केंद्राची निवड करण्यात आली असून ती खालीलप्रमाणे अशी आहेत. अक्राणी तालुका- मांडवी बुद्रुक, तोरणमाळ व राजबर्डी. अक्कलकुवा तालुका – मोरंबा, पिंपळखुंटा व मोलगी. शहादा तालुका – म्हसावद व प्रकाशा. तळोदा तालुका -बोरद. नवापूर तालुका- खांडबारा. नंदुरबार तालुका – रनाळे.
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.