soybean उत्पादन आणि खर्च याचा ताळमेळ बसतोय का ?

soybean उत्पादन आणि खर्च याचा ताळमेळ बसतोय का ?

soybean भारतासह महाराष्ट्रातील प्रमुख पीका पैकी एक पीक म्हणजे सोयाबीन हे पीक आहे. मागील 10 वर्षांपासून शेतकऱ्याच हे महत्वाच पीक आहे. असं मानलं जात कि ऊसानंतर जे पीक अग्रगण्य मानलं जात व ज्याच्या मुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती मध्ये सुधारणा झाली. ते सोयाबीन आहे.परंतु खरच सोयाबीन पीका मुळे शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतात. का त्या पिकातून शेतकऱ्याचा … Read more

Crop Insurance पीक विमा किती मिळेल हे कसं ठरवलं जातं ?

Crop Insurance

पीक विमा भरल्यानंतर तो आपणाला किती मिळेल हे ओळखता येऊ शकतं का ? तर याचे उत्तर आहे होय. त्यासाठी कोणकोणत्या मुद्द्याचा विचार करावा लागेल. हे या ब्लॉग मध्ये आम्ही स्पष्ट करत आहोत. पिक विमा किती मिळेल. हे कसे ठरवलं जातं. उंबरठा उत्पादन कसे काढले जाते. त्यातील तांत्रिक उत्पादन काय भानगड आहे. पीक कापणी प्रयोगाच्या आधारे … Read more

Insurance तुम्ही भरला का 1 रुपयात पीक विमा

Insurance

Insurance एक रुपयात पिक विमा महाराष्ट्रामध्ये सततच्या अवकाळी पावसामुळे, कधी अति पावसामुळे, तर कधी पावसाच्या खंडामुळे, शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये कमालीची घट आढळून आली आहे. त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बिकट होत आहे. शेतकऱ्याला विमा भरण्यासाठी ही पैशाची अडचणी येत असल्याचे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी “एक रुपयात पिक विमा” या योजनेची … Read more

Soybean 2023-24 मध्ये सोयाबीनला किती राहील भाव?

Soybean

Soybean चा पूर्व इतिहास Soybean सद्या सर्व शेतकऱ्याचे Soybean पीक काडून झाले आहे. मळणी हि झाली. पण शेतकरी सध्या दुविदा मनःस्थितीत आहे. कारण मागील काही वर्षाचा सोयाबीन च्या बाजार भावाचा विचार केला, तर असे लक्षात येईल कि, 2021-22 मध्ये सोयाबीन च्या भावाने रेकार्ड भाव नोंदविला होता जो कि 10000 ते 11000 रुपये क्विंटल च्या आस … Read more

Manoj Jarange Patil यांचे उपोषण मागे, सरकारला दिला 2 महिन्याचा वेळ..

Manoj Jarange Patil यांनी आता उपोषण स्थळावरून संवाद मध्यमा समोर बोलताना महत्त्वाची घोषणा केली आहे. Manoj Jarange Patil मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण-आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील मागील दोन महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेत आहेत. यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज अधिक आक्रमक झाला. आंतरवाली … Read more

Maratha Reservation मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात का टिकले नाही? जाणून घ्या..

महाराष्ट्रातील मराठा समाज हा शेती आणि शेतीशी संबंधित क्षेत्रात काम करतो. राज्यातील एकूण लोकसंख्येमध्ये या समाजाचे प्रमाण 33% आहे.   Maratha Reservation  महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच भेटला आहे. मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे मनोज जरांगे सध्या प्राणांतिक घोषणाला बसलेले आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. याच कारणामुळे महाराष्ट्रभर जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे लोक … Read more

Curfew धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी 144 लागू- जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे आदेश

curfew म्हणजे काय ? 2020 सालापासून आपल्या जीवनात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आजकाल आपण आपल्या बोलण्यात सामाजिक अंतर, कंटेन्टमेंट झोन, लॉकडाउन, संचारबंदी, कलम 144 इत्यादी शब्द अगदी सहज आपल्या वापरता येत आहेत. कलम 144, लॉकडाउन आणि संचारबंदी हे तीन वेगवेगळे नियम आज देशाच्या विविध भागात वापरले जात आहेत. आपण प्रत्येकाने लॉकडाउन, संचारबंदी, कलम 144 अनुभव … Read more

Curfew धाराशिव जिल्यातील संचारबंदी शिथिल, जमावबंदी व शस्त्रबंदी कायम

विषय Curfew फौजदारी प्रकिया संहिता 1973 चे curfew कलम 144 (2) प्रमाणे मनाई आदेश रदद करणेबाबत. आदेश मराठा समाजास सरसकट कुणबी आरक्षण देण्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने धाराशिव जिल्हयातील विविध भागात धरणे आंदोलने, रस्ता रोको, उपोषण, इ. चालू असल्यामुळे कायदा व ‘सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार उपरोक्त वाचा मध्ये … Read more

महाराष्ट्रातील या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर

Drought दुष्काळ यावर्षी महाराष्ट्रातील बहुतांश तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातील काही तालुके तर अत्यंत गंभीर परिस्थिती असणारे आहेत. या तालुक्यातील नागरिकांना बऱ्याच दिवसापासून शासनाकडून अपेक्षा होती. की लवकरच या तालुक्यात दुष्काळ जाहीर केला जाईल. आणि आज महाराष्ट्र शासनाने 15 जिल्ह्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे. प्रस्तावना दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 नुसार राज्यातील दुष्काळी … Read more

PM Kisan योजनेची लाभार्थी यादी येथे तपासा आपले नाव

PM Kisan योजनेची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजने मध्ये शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात. हि रक्कम चार महिन्यातून एकदा, वर्षांमध्ये ३ हप्ते अशी दिली जाते. PM Kisan योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. PM Kisan केंद्र सरकारची महत्वकांक्षी … Read more

Soybean : शेतमाल विक्री करताना पक्की पावती घेत नसाल तर ही बातमी महत्त्वाची आहे

Soybean

Soybean सध्याची परिस्थिती Soybean सोयाबीन चे या वर्षी पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने सलग एक महिना खंड दिल्यामुळे उत्पादनामध्ये मोठी तूट आली आहे. कसेबसे शेतातील जे काही धान्य निघाले तेही आज दिवाळीच्या सणामुळे बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी शेतकरी घेऊन जात आहेत. त्यात मोठी आवक असल्यामुळे सोयाबीनला भाव भेटत नाही. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षाही कमी … Read more

Pikvima पुढील आठवड्यात अग्रिम विमा मिळणार …..!

Pikvima

शेतकऱ्यांना मिळणार 613 कोटीची पीक Vima भरपाई Pikvima सहा जिल्ह्यातील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांना 613 कोटी रुपयांची नुकसान भरपाई चार दिवसात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अन्य जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई देण्याबाबत तीन ते चार दिवसांमध्ये अंतिम निर्णय होईल. खरीपपिक विमा pikvima पंतप्रधान खरीपपिक विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई ची 25% अग्रीम … Read more

Baba Maharaj Satarkar हरी पाठातला गोड आवाज गेला बाबा महाराज सातारकर यांचे निधन

Baba Maharaj Satarkar

हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. Baba Maharaj Satarkar मंडळी वारकरी संप्रदाय म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा एक अदभूत पैलू त्याची भुरळ कोणाला पडली नाही तर नवलच.आमच्या गावात सुद्धा वारकरी सांप्रदायाची पाळंमुळं रुजलेली आहेत. मग अगदी रोजच्या नामस्मरणापासून ते आषाढी कार्तिकी वारीत … Read more

Gram Panchayat पाडोळी (आ) ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम..! विद्यार्थ्यांना दिले व्यासपीठ.

Gram Panchayat

Gram Panchayat शाळकरी विद्यार्थ्यांसाठी बालसभेचे आयोजन Gram Panchayat धाराशिव तालुक्यातील पाडोळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने पाडोळी परिसरातील सर्व शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी बालसभेच्या आयोजन करण्यात आले होते. मुलांनी आपली मतं फक्त आपापसात मांडायची का? मुलांपेक्षा वेगळय़ा असणाऱ्या यंत्रणेपर्यंत ती कशी पोचणार? मुलांवर होणाऱ्या अंतर्बाह्य़ परिणामांना कसं मोजता येणार? मुलांना काय हवंय यापेक्षा मोठय़ांना काय हवंय याचाच विचार … Read more

Tuljapur च्या TuljaBhavani देवीला दसऱ्याला मांसाहाराचा नेवैद्य का धाकवला जातो ?

TuljaBhavani

तुळजापूर ची TuljaBhavani TuljaBhavani तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबांची कुलस्वामिनी धाराशिव मधील तुळजापूर मध्ये बसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक भेट देत असतात. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे भक्त होते. असं म्हणतात की, प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घायचे. माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी … Read more

AADHAR कार्ड असे करा घरच्या घरी अपडेट

AADHAR

AADHAR मध्ये पता उपडेट करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या. AADHAR अनेकांना नोकरी किंवा कामासाठी वारंवार शहरे बदलावी लागतात. अशा परिस्तिथीत,अनेकदा असे दिसून येत कि जेव्हा लोक त्यांचे शहर किंवा पत्ता बदलतात तेव्हा ते आधारमध्ये aadhar अपडेट करू शकत नाहीत. त्यांना वाटते की हा एक त्रास आहे, परंतु आज आम्ही तुम्हाला अशी एक माहिती देणार आहोतो … Read more

APAAR शालेय विद्यार्थ्यांना मिळणार विशिष्ट ओळख क्रमांक शिक्षणापासून नोकरीपर्यंत ठरेल उपयुक्त

APAAR

APAAR ऑटोमेटेड परमनंट ऑकेडमीक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच (APAAR ID) Nique Number For Students: APAAR आयडी हा एक एज्युकेशन इकोसिस्टम किंवा एड्युलर आजीवन आयडी APAAR क्रमांक मानला जाईल. तो 12 अंकी युनिक क्रमांक असेल. हा आयडी कोणत्याही विध्यार्थीला नर्सरी, शाळा वा महाविद्यालयात प्रवेश घेताच मिळेल त्यात शाळा, महाविद्यालय, युनिव्हर्सिटी ट्रान्सफर, प्रमाणपत्र पडताळणी, स्किल ट्रेंनिग, इंटर्नशिप, स्कॉलरशिप, … Read more

Easy Loan आत्महत्याच सत्र सुरूच त्या “इझी लोन” फ्रॉड पासून सावध रहा…!

Easy Lone

Easy Loan साठ पेक्षा जास्त आत्महत्या ज्यामुळे घडल्यात त्या “इझी लोन ” फ्रॉड पासून सावध रहा …..! नुकतीच घडलेली घटना एका मित्राचा कॉल आला की त्याच्या शासकीय कार्यालयातील एका महिलेला मेसेज आला होता की की तुम्हला लोन हवे आहे का ? तिला थोडीफार अडचण होतीच तिने रिस्पॉन्स दिला. तर समोरून सांगण्यात आले की, त्यासाठी आमचे … Read more

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राची महाराष्ट्रात 511 केंद्राची सुरुवात

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रा

राष्ट्रीय कौशल्य विकास योजना प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रा राष्ट्रीय कौशल्य विकास योजना ची सुरुवात 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विश्व् युवा कौशल्य दिवस च्या दिवशी 2015 मध्ये याची सुरुवात झाली. होती.त्याच धर्तीवर महारष्ट्र राज्याने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना … Read more

Namo Shetkari Sanman Scheme शेतकऱ्यांना नमो चा पहिला हप्ता कधी मिळणार.?

Namo Shetkari Sanman Scheme

Namo Shetkari Sanman Scheme Namo Shetkari Sanman Scheme शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्या नंतर देवेन्द्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे, शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी म्हणून काही दिवसा पूर्वी राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली होती. केंद्र सरकारचे शेतकरी योजनेचे पैसे तर वेळेवर मिळत … Read more