Modi Government big announcement cylinder will be in just 600 rupees Through Ujjwal Yojna.मोदी सरकारचा मोठा निर्णय, घरगुती गॅस सिलेंडरचे दर पुन्हा कमी केले.

Ujwala schemes internal

उज्वला योजनेच्या लाभार्थ्यासाठी खुशखबर मोदी सरकारचा मोठा निर्णय

Happy Moment तुम्हाला रेशनकार्ड rationcard हवं आहे …! तर मग येथे करा ऑनलाइन अर्ज सरकार तर्फे मिळेल किमान 30 दिवसात मिळेल रेशनकार्ड.

ration card cover

ऑनलाइन अर्ज करा 30 दिवसात मिळेल रेशन कार्ड अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नागरिकांना ऑनलाइन रेशनकार्ड rationcard देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.रेशनकार्ड साठी एजंट कडे पैसे व कागदपत्र दिली पण महिन्यानंतर ही शिधापत्रिका अशा तक्रारींना आता कायमचाच पूर्णविराम लागणार आहे. त्यामुळे बनावट गिरीला हि चाप बसला आहे.त्याच्यासाठी तुम्हाला आपले सरकार किंवा … Read more

PM विश्वकर्मा योजना ऑनलाईन अर्ज सुरु : Vishwakarma Yojana Maharashtra 2023

PM विश्वकर्मा योजना ऑनलाईन अर्ज सुरु : Vishwakarma Yojana Maharashtra 2023 केंद्रशासनाकडून भारतातील विविध समाजासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. यामध्ये अल्पसंख्यांक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, इत्यादी विविध वर्गांचा समावेश आहे. चालू वर्षातील भारताच्या अर्थसंकल्पामध्ये अशाच एका समाजासाठी एक नवीन योजना घोषित करण्यात आलेली आहे. या योजनेचं नाव म्हणजे PM विश्वकर्मा कौशल सन्मान योजना किंवा विश्वकर्मा श्रम सन्मान … Read more

देशभरात 1 ऑक्टोबरपासून जन्म मृत्यू Birth and Death Registration नोंदणी सुधारणा कायदा २०२३ लागू होणार आहे.

याचा वापर कुठे केला जाऊ शकतो.      Birth and Death Registration यामुळे जन्म दाखला या एकमेव कागदपत्रांचा वेगवेगळ्या सरकारी कामासाठी पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी, मतदार यादी तयार करण्यासाठी, आधार क्रमांक नोंदणीसाठी, विवाह नोंदणीसाठी, सरकारी नोकरीच्या नियुक्तीसाठी या व अशा कामांचा यात समावेश आहे.त्यामुळे जन्म दाखल्याला विशेष महत्व … Read more

Uniform Civil Code लागू झाल्याने आरक्षण संपूष्टात येऊ शकत का …? आरक्षण आणि UCC चा काही संबंध आहे…?

Uniform Civil Code  लागू झाल्याने आरक्षण संपूष्टात येऊ शकत का ? Uniform Civil Code आरक्षण या विषयाला धरून सध्या महाराष्ट्रातल वातावरण ढवळून निघाल आहे.  गुजरात सरकारन त्यांच्या इथल्या पाटीदार समाजाला  १०% राज्य मधून आरक्षणाची मागणी आणि आंदोलन झालेली आपल्याला दिसतात. आपल्या समाजात एक गट असा आहे की जे समान नागरी कायद्याची  मागणी करतो , कारण … Read more

Lokmanya Tilak Award : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार

Lokmanya Tilak Award नक्की काय आहे? का आणि कधी झाली याची सुरुवात ? Lokmanya Tilak Award देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील पुण्यात दौऱ्यावर येणार आहेत. येथे त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील पुण्यात दौऱ्यावर येणार आहेत. येथे त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. आयोजकांनी या पुरस्काराबद्दल … Read more

 PM KISAN : एक कॉल प्रॉब्लेम सॉल

helpline number

एक कॉल प्रॉब्लेम सॉल 📱📲PM KISAN SANMAN NIDI YOJNA 2023  PM KISAN योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर  तक्रार करा या नंबर वरती,अधिक माहितीसाठी इथे वाचाPM KISAN SANMAN NIDI YOJNA 2023 आजच्या या  लेखात आपण जाणून घेणार आहोत की Pm Kisan Sanman Nidhi 2023 योजनेचा हप्ता नाही जमा झाला तर त्या साठी तक्रार कोठे करावी लागेल….! शेतकऱ्यासाठी केंद्र सरकार … Read more

Irshalwadi : एका रात्रीत डोंगरान गाव गिळलं

Irshalwadi Incident

आपला आजचा विषय आहे एका रात्रीत डोंगरांना गाव गिळलं….! Irshalwadi Irshalwadi कोकण म्हटलं उंच डोंगर धो धो पडणारा पाऊस उंच उंच झाडे खोलदरी एका बाजूला समुद्र आणि उंच असा सह्याद्री आणि सह्याद्री म्हटलं की आपणाला आठवतो तो छत्रपती शिवराय यांचा धगधगता इतिहास ज्यात संभाजी राजे यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, परंतु … Read more

 ISRO स्थापना

Isro cover

इस्रो ची स्थापना कशी झाली? याची थोडक्यात माहिती.  ISRO भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा एक क्षण आहे. तो म्हणजे  सध्या जगामध्ये इस्रोच्या नावाचा डंका खूप मोठ्या प्रमाणात वाजत आहे. सर्व जगाच्या नजरा आज भारताकडे लागले आहेत. सध्या जगामध्ये एक हॉलीवूडचा पिक्चर बनवण्याची किंमत 3000 कोटी आहे ते भारताने 600 कोटी मध्ये एक चांद्रयान चंद्रावर … Read more

Namo Farmer : नमो शेतकरी योजना हप्ता कधी मिळणार

Namo Farmer Namo Farmer नमस्कार शेतकरी मित्रांनो काही दिवसांपूर्वी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असून त्यात खातेवाटप्राची प्रक्रिया पूर्ण झालेले आहे. यामध्ये अर्थ खात्याची जबाबदारी आदरणीय अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेले आहे. तरी लवकरच शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी मिळणार आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरच शेतकरी योजनेचा पहिला हप्ता पडणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. … Read more

farmer शेतकऱ्यांना दिलासा मिळणार 10 हजार रुपये

farmer-scheme

farmer शेतकऱ्यांना मिळणार 10 हजार रुपये

farmer महाराष्ट्र राज्यातीलअनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जन जीवन विस्कळीत अनेक जिल्ह्यामध्ये दुकानांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना मदत करणारा आहे .

महाराष्ट्र राज्य सरकार  मध्ये नवीन मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर माननीय श्री अजित पवार यांना अर्ध खात्याची जबाबदारी घेण्यात आली व आपत्ती प्रतिसाद मदतनिधीच्या निकषांमध्ये दुकानांसाठी मदत अनुज्ञेय नसली तरी, अधिकृत दुकाने आणि टपरीधारकांनाही नुकसानीपोटी मगील वर्षाप्रमाणे मदत दिली जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात स्पष्ट केले.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात स्पष्ट केले. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून संपूर्ण राज्यातील अतिवृष्टी आणि पुरस्थितीचा आढावा घेण्यात येईल, महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मोठी घोषणा इथे पहा यादी

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली असून पूरग्रस्तांना यंदा पाच हजार रुपयांऐवजी प्रतिकुटुंब दहा हजार रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत आणि विधान परिषेदतही केली,

Soil Conservation : मृदा संवर्धन काळाची गरज…

 गेल्यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर, गोगलगायींचा प्रादुर्भाव, सततचा पाऊस यामुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईकरता ८ हजार ६७७ कोटी तर यंदा मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवेळी पावसाने झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईसाठी ५१३ कोटींचा निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. गेल्यावर्षी सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईसाठी १५०० कोटी मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. डीबीटी प्रणालीमार्फत ६०० कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी संगणकीय प्रणालीमध्ये मंजूर केली असून ती लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल.

 शेतकरी आणि नागरिकांच्या पाठींशी राज्य सरकार भक्कमपणे उभे असून राज्यात सुरु असलेल्या अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे नुकसान झालेल्या बाधितांना मदत करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात निवेदन दिले.

Land शेतजमीन मोजायची आहे, मग असा करा अर्ज !

महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिमसह अनेक जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.धोकादायक परिस्थिती असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. पुरस्थितीमूळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तातडीने द्यावी. शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत. 

( Swaminathan Commission ) शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी

बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप तातडीने, त्याच दिवशी होईल याकरीता प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानांना पुरेसा धान्याचा पुरवठा करावा. ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते त्यांना सध्याच्या दराने पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी. रोगराई पसरु नये याकरीता स्वच्छता करणे, औषध फवारणी करणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात. ज्या ठिकाणी पाणी दुषित झाले आहे, 

म्हणून त्या  ठिकाणी स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यकतेनुसार विहिरी अधिग्रहित कराव्यात. गरज असेल त्या ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. ज्याठिकाणी अतिवृष्टीमुळे रस्त्यांची हानी झाल्याने गावांचा संपर्क तुटलेला आहे, अशा रस्त्यांची बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी. पुरामूळे ज्या शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य खराब झाले आहे.

farmer किती मिळणार रक्कम

या वेळी महाराष्ट्र राज्यचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, गेल्यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर, गोगलगायींचा प्रादुर्भाव, सततचा पाऊस यामुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईकरता ८ हजार ६७७ कोटी तर यंदा मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवेळी पावसाने झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईसाठी ५१३ कोटींचा निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. गेल्यावर्षी सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईसाठी १५०० कोटी मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. डीबीटी प्रणालीमार्फत ६०० कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी संगणकीय प्रणालीमध्ये मंजूर केली असून ती लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल.

आमचे सोशल मीडिया

tarunvichar चे facebook चॅनल

tarunvichar चे whatsapp चॅनल

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.