Merit awards गुणवत्ता पुरस्कार

Govt Scheme

Merit awards तपशील “मेरिट अवॉर्ड्स” सामाजिक न्याय विभागाची योजना आहे & विशेष सहाय्य, शासन. महाराष्ट्राचा. या योजनेत, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (S.S.C.) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (H.S.C.) मध्ये अपंग विद्यार्थ्यांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणार्‍या अपंग विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित विभागीय शिक्षण मंडळांमध्ये पुरस्कार दिले जातात. केवळ महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असलेले नागरिक या योजनेसाठी अर्ज … Read more

( Swaminathan Commission ) शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी

Swaminathan Commission सत्तेत आलेल्या मोदी सरकारने शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने काही योजना लागू केलेले आहेत. परंतु शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा असणाऱ्या स्वामीनाथन आयोग लागू करावा म्हणून गेली पंधरा वर्ष पासून सर्व स्तरातून मागणी होत आहे. याबद्दल सरकारचा काय विचार आहे हे स्पस्ट नाही. स्वामीनाथन आयोग कशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे काय, किंवा त्या आयोगाने काय शिफारशी केल्या … Read more

(sugarcane FRP ) ऊसाला घसघसीत दरवाढ मिळण्याची शक्यता

sugarcane FRP

उसाला पेक्षा अधिक भाव मिळण्याची शक्यता sugarcane frp सध्या महाराष्ट्र मधील वातावरण हे आंदोलन पोषक झालेला आहे. एकीकडे मराठा आरक्षण तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण याचा वाद पेटलेला आहे. त्यातच पश्चिम महाराष्ट्र मधील काही जिल्ह्यांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आणि काही संघटनानी आरक्षण उभ केलेल आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी ऊसाला जास्तीत जास्त भाव द्यावा यासाठी हे आंदोलन सुरू … Read more

Agriculture Bill शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मध्यस्तापासून मुक्ती मिळेल.

Agriculture bill

Agriculture Bill Agriculture Bill देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे सरकार पहिल्या कार्यकाळापासून शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. हे सरकार शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष ठेवून कार्यरत आहे. आणि त्या दिशेने अनेक पावले उचलली जात आहेत. या प्रयत्नांच्या मालिकेत कृषी सुधारणे संदर्भातील तीन विधेयके संसदेत सादर करण्यात आली. त्यातील दोन विधेयके विरोधी पक्षाकडून … Read more

सरकारी संस्थांमार्फत विशेष शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण

“सरकारी संस्थांमार्फत विशेष शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण” ही सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची योजना आहे. महाराष्ट्राचा. या योजनेत, शासकीय विशेष शाळांमध्ये 6 ते 18 वर्षे वयोगटातील अपंग मुलांना विशेष शिक्षण दिले जाते आणि 18 वर्षांवरील विशेष मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. केवळ महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असलेले नागरिक या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र … Read more

10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या किंवा बोर्डात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना वसंतराव नाईक गुणवत्ता award

award

तपशील व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या किंवा प्रथम आलेल्या VJNT विद्यार्थ्यांना वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार award. फायदे award हेही वाचा –Lek Ladki Yojana-2023 शिंदे-फडणवीस सरकार कडून “लेक लाडकी” योजनेची घोषणा,18 व्या वर्षा पर्यंत मिळणार 1 लाख रुपये पात्रता हेही वाचा -Land शेतजमीन मोजायची … Read more

आंतराष्ट्रीय करारामुळे Soybean चे वाढतील भाव ?

soybean

दोन आठवड्यापासून सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली आहे. या भाव वाढीचे कारण ठरलाय ब्राझील मग आपल्या देशातील भाव वाढ आणि ब्राझीलचा नेमका संबंध काय हे आपण येथे पाहणार आहोत. पण दिवाळीनंतर म्हणजेच पुढच्या काळात सोयाबीनचा बाजार कसा राहू शकतो याचा सुद्धा आढावा आपण या ब्लॉगच्या माध्यमातुन घेणार आहोत. Soybean भाव वाढीचे मुख्य घटक त्यामुळे … Read more

किसान क्रेडिट कार्ड योजना

kisan credit card

KCC योजना शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीतील कामासाठी पुरेशी आणि वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. भारत सरकार शेतकर्‍यांना 2% व्याज सवलत आणि 3% त्वरित परतफेड प्रोत्साहन देते, अशा प्रकारे पत वार्षिक 4% च्या अत्यंत सवलतीच्या दराने उपलब्ध होते. शेतकऱ्यांच्या गुंतवणुकीच्या कर्जाच्या गरजेसाठी ही योजना पुढे वाढवण्यात आली उदा. योजना सुलभ करण्यासाठी आणि … Read more

Land शेतजमीन मोजायची आहे, मग असा करा अर्ज !

Land

Land शेत जमीन मोजायची आहे…! बराच वेळा आपल्या असे लक्षात येते की आपल्या सातबाऱ्यावर जेवढी शेतजमीन आहे. प्रत्यक्षात तितकी जमीन आपल्या वापरामध्ये आहे का नाही ? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात येतो. चला तर मग जाणून घेऊया की, आपल्या सातबारावर जेवढी जमीन आहे प्रत्यक्षात तेवढी आहे का नाही? हे तपासण्यासाठी कोठे अर्ज करावा लागेल, किती फीस … Read more

Drought दुष्काळाचे भीषण संकट – प्रशासनाने काय केल्या सोयी ?

Drought-दुष्काळाचे-भीषण-संक

दुष्काळाचे ( Drought ) भीषण संकट महाराष्ट्र मध्ये मागील काही दिवसापूर्वी चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यातील तालुक्यात अतिशय गंभीर स्वरूपाचा तर काही तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. त्यातीलच एक जिल्हा म्हणजे धाराशिव,या जिल्ह्यातील धाराशिव, वाशी, लोहारा या तालुक्यात प्रशासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. या दुष्काळाशी सामना करण्यासाठी प्रशासनाने काय सोयी … Read more

soybean उत्पादन आणि खर्च याचा ताळमेळ बसतोय का ?

soybean उत्पादन आणि खर्च याचा ताळमेळ बसतोय का ?

soybean भारतासह महाराष्ट्रातील प्रमुख पीका पैकी एक पीक म्हणजे सोयाबीन हे पीक आहे. मागील 10 वर्षांपासून शेतकऱ्याच हे महत्वाच पीक आहे. असं मानलं जात कि ऊसानंतर जे पीक अग्रगण्य मानलं जात व ज्याच्या मुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती मध्ये सुधारणा झाली. ते सोयाबीन आहे.परंतु खरच सोयाबीन पीका मुळे शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतात. का त्या पिकातून शेतकऱ्याचा … Read more

Crop Insurance पीक विमा किती मिळेल हे कसं ठरवलं जातं ?

Crop Insurance

पीक विमा भरल्यानंतर तो आपणाला किती मिळेल हे ओळखता येऊ शकतं का ? तर याचे उत्तर आहे होय. त्यासाठी कोणकोणत्या मुद्द्याचा विचार करावा लागेल. हे या ब्लॉग मध्ये आम्ही स्पष्ट करत आहोत. पिक विमा किती मिळेल. हे कसे ठरवलं जातं. उंबरठा उत्पादन कसे काढले जाते. त्यातील तांत्रिक उत्पादन काय भानगड आहे. पीक कापणी प्रयोगाच्या आधारे … Read more

Insurance तुम्ही भरला का 1 रुपयात पीक विमा

Insurance

Insurance एक रुपयात पिक विमा महाराष्ट्रामध्ये सततच्या अवकाळी पावसामुळे, कधी अति पावसामुळे, तर कधी पावसाच्या खंडामुळे, शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये कमालीची घट आढळून आली आहे. त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बिकट होत आहे. शेतकऱ्याला विमा भरण्यासाठी ही पैशाची अडचणी येत असल्याचे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी “एक रुपयात पिक विमा” या योजनेची … Read more

Soybean 2023-24 मध्ये सोयाबीनला किती राहील भाव?

Soybean

Soybean चा पूर्व इतिहास Soybean सद्या सर्व शेतकऱ्याचे Soybean पीक काडून झाले आहे. मळणी हि झाली. पण शेतकरी सध्या दुविदा मनःस्थितीत आहे. कारण मागील काही वर्षाचा सोयाबीन च्या बाजार भावाचा विचार केला, तर असे लक्षात येईल कि, 2021-22 मध्ये सोयाबीन च्या भावाने रेकार्ड भाव नोंदविला होता जो कि 10000 ते 11000 रुपये क्विंटल च्या आस … Read more

Manoj Jarange Patil यांचे उपोषण मागे, सरकारला दिला 2 महिन्याचा वेळ..

Manoj Jarange Patil यांनी आता उपोषण स्थळावरून संवाद मध्यमा समोर बोलताना महत्त्वाची घोषणा केली आहे. Manoj Jarange Patil मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण-आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील मागील दोन महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेत आहेत. यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज अधिक आक्रमक झाला. आंतरवाली … Read more

Maratha Reservation मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात का टिकले नाही? जाणून घ्या..

महाराष्ट्रातील मराठा समाज हा शेती आणि शेतीशी संबंधित क्षेत्रात काम करतो. राज्यातील एकूण लोकसंख्येमध्ये या समाजाचे प्रमाण 33% आहे.   Maratha Reservation  महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच भेटला आहे. मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे मनोज जरांगे सध्या प्राणांतिक घोषणाला बसलेले आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. याच कारणामुळे महाराष्ट्रभर जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे लोक … Read more

Curfew धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी 144 लागू- जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे आदेश

curfew म्हणजे काय ? 2020 सालापासून आपल्या जीवनात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आजकाल आपण आपल्या बोलण्यात सामाजिक अंतर, कंटेन्टमेंट झोन, लॉकडाउन, संचारबंदी, कलम 144 इत्यादी शब्द अगदी सहज आपल्या वापरता येत आहेत. कलम 144, लॉकडाउन आणि संचारबंदी हे तीन वेगवेगळे नियम आज देशाच्या विविध भागात वापरले जात आहेत. आपण प्रत्येकाने लॉकडाउन, संचारबंदी, कलम 144 अनुभव … Read more

Curfew धाराशिव जिल्यातील संचारबंदी शिथिल, जमावबंदी व शस्त्रबंदी कायम

विषय Curfew फौजदारी प्रकिया संहिता 1973 चे curfew कलम 144 (2) प्रमाणे मनाई आदेश रदद करणेबाबत. आदेश मराठा समाजास सरसकट कुणबी आरक्षण देण्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने धाराशिव जिल्हयातील विविध भागात धरणे आंदोलने, रस्ता रोको, उपोषण, इ. चालू असल्यामुळे कायदा व ‘सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार उपरोक्त वाचा मध्ये … Read more

महाराष्ट्रातील या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर

Drought दुष्काळ यावर्षी महाराष्ट्रातील बहुतांश तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातील काही तालुके तर अत्यंत गंभीर परिस्थिती असणारे आहेत. या तालुक्यातील नागरिकांना बऱ्याच दिवसापासून शासनाकडून अपेक्षा होती. की लवकरच या तालुक्यात दुष्काळ जाहीर केला जाईल. आणि आज महाराष्ट्र शासनाने 15 जिल्ह्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे. प्रस्तावना दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 नुसार राज्यातील दुष्काळी … Read more

PM Kisan योजनेची लाभार्थी यादी येथे तपासा आपले नाव

PM Kisan योजनेची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजने मध्ये शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात. हि रक्कम चार महिन्यातून एकदा, वर्षांमध्ये ३ हप्ते अशी दिली जाते. PM Kisan योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. PM Kisan केंद्र सरकारची महत्वकांक्षी … Read more